28
पिंपरी-चिंचवड :राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व जाती–धर्मांना सोबत घेऊन चालणारा, समतेचे व सामाजिक न्यायाचे विचार पुढे नेणारा पक्ष असून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार राष्ट्रवादी काँग्रेस जपत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी (Ajit Pawar Speech) केले.
